मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory

Konkan Agriculture Crop Advisory

किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी … Read more

द्राक्ष उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवडाभर करपा रोगाचा धोका जाणून ‘घ्या’ संपूर्ण अंदाज… | Grape Farming Blight Disease

Grape Farming Blight Disease

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनने पुन्हा जोर धरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी द्राक्ष उत्पादकांसाठी आगामी काही दिवस सावधगिरीचे ठरणार आहेत. वातावरणातील बदल, वाढलेली सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे द्राक्ष बागांमध्ये करपा (Grape Farming Blight Disease) रोगाचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरातील … Read more

तुरीचे उत्पादन दुप्पट करायचे आहे? वाण निवडताना या गोष्टींची ‘घ्या’ काळजी | Tur Farming Variety

Tur Farming Variety

किसानवाणी : खरीप हंगामात तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक मानले जाते. तुरीच्या (Tur Farming Variety) उत्पादनावर योग्य वाणाची निवड मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. अनेक शेतकरी खत व्यवस्थापन, सिंचन आणि कीड-रोग नियंत्रणाकडे लक्ष देतात, मात्र सुरुवातीलाच योग्य वाणाची निवड न झाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण होते. त्यामुळे तुरीचे वाण निवडताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार … Read more

सावधान! दूध, तूप, मसालेसह ‘या’ पदार्थांमध्ये होऊ शकते भेसळ; अशी करा शुद्धतेची ओळख | Food Safety Food Adulteration

Food Safety Food Adulteration

किसानवाणी : अन्न हे मानवाच्या आरोग्याचा पाया मानले जाते. निरोगी जीवनासाठी पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचे ( Food Safety Food Adulteration) सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वाढत्या बाजारपेठेमध्ये नफेखोरीच्या उद्देशाने अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अन्नातील भेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नसून ती आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी समस्या … Read more

दुष्काळाचा मोठा इशारा ! राज्य सरकारने तातडीने ‘ही’ योजना लागू करावी; डॉ. लाखे पाटील यांची मागणी | Drought Management

Drought Management

किसानवाणी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणताही विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना (Drought Management) तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तसेच शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत … Read more

“तूर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता सरकारच करणार थेट खरेदी, पैसे थेट खात्यात” | Amit Shah

Amit Shah

नवी दिल्ली : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत थेट खरेदी आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ … Read more

बीजप्रक्रियेचा योग्य क्रम कोणता? FIR नियम जाणून ‘घ्या’ | Seed Treatment Germination

Seed Treatment Germination

किसानवाणी : पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे (Seed Treatment Germination) ही शेतीतील अत्यंत महत्त्वाची आणि कमी खर्चात होणारी प्रक्रिया मानली जाते. बियाण्यांची निरोगी उगवण, सुरुवातीच्या अवस्थेतील कीड व रोगांपासून संरक्षण आणि पिकांच्या चांगल्या वाढीसाठी बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते. मात्र बीजप्रक्रिया करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक असते. शिफारस केलेली औषधे, प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत, औषधांचा क्रम, जैविक खतांचा … Read more

फायटोप्थोरा रोगाचा वाढता धोका; ‘गादीवाफा’ लागवड ठरते रामबाण उपाय | Phytophthora Disease

Phytophthora Disease

किसानवाणी : पावसाळ्यात अनेक भाजीपाला, फळबाग तसेच नगदी पिकांमध्ये फायटोप्थोरा (Phytophthora Disease) या बुरशीसदृश रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. हा रोग विशेषतः जास्त आर्द्रता, सतत ओलसर जमीन आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेतांमध्ये झपाट्याने वाढतो. त्यामुळे पिकांच्या मुळांवर, खोडावर आणि फळांवर गंभीर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी … Read more

यंदा बाजरी लागवडीचे तिहेरी फायदे; धान्य, चारा आणि दुष्काळापासून संरक्षण | Bajra Farming Pearl Millet

Bajra Farming Pearl Millet

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी तिहेरी फायदे देणारी ठरू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता , जनावरांसाठी पौष्टिक चारा आणि माणसांसाठी पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे बाजरी हे पीक सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरत आहे. बाजरी हे मूळतः कोरडवाहू परिस्थितीसाठी योग्य मानले जाणारे पीक आहे. कमी पाऊस, … Read more

होर्मुज सामुद्रीधुनी खुली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाची 3.3 लाख टनांची खेप भारताकडे रवाना | Hormuz Strait Urea Supply

Hormuz Strait Urea Supply

किसानवाणी : खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय ( Hormuz Strait Urea Supply) पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या महत्त्वाच्या खतांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता … Read more