“ऐन खरीप हंगामात कोल्हापुरात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; खते-बियाण्यांच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह” | Kolhapur Fertilizer Dealers Strike

Kolhapur Fertilizer Dealers Strike

किसानवाणी : कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खत विक्रीसंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न, शासकीय अटी आणि प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात बेमुदत संप (Kolhapur Fertilizer Dealers Strike) पुकारला आहे. या निर्णयामुळे जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रे बंद राहणार असून, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर खते, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारोंचा मोर्चा, महामार्ग रद्द करण्याची मागणी…| Kolhapur Farmers Protest

Kolhapur Farmers Protest

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होत असून, मंगळवारी (दि. ९ जून) कोल्हापुरात शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा (Kolhapur Farmers Protest) काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमीन बाधित होणार … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात उद्या विराट मोर्चा; शाहू छत्रपती, राजू शेट्टींसह नेते सहभागी |Shaktipeeth Expressway

Shaktipeeth Expressway

कोल्हापूर : राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असून, या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचा आरोप करत मंगळवारी (ता. ९) कोल्हापुरात सर्वपक्षीय विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी सर्व स्तरातून या आंदोलनात सहभागी होण्याचे … Read more

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक |PM Kisan AgriStack Registration

PM Kisan AgriStack Registration

कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद असलेल्या सुमारे ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित असून, या सर्व नोंदी येत्या १५ दिवसांत मोहीम स्वरूपात पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, यापुढे कोणत्याही कृषीविषयक योजनेचा लाभ … Read more