कर्जमाफीतून 12.71 लाख शेतकरी वंचित? सरकारच्या अटींवर विधानसभेत मोठा गदारोळ | Maharashtra Farm Loan Waiver

Maharashtra Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेतील (Maharashtra Farm Loan Waiver) अटींवरून विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या कर्जमाफीतील निकष कायम ठेवल्यामुळे राज्यातील तब्बल १२ लाख ७१ हजार शेतकरी यंदाच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आक्षेप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी मांडला. सरकारने घातलेल्या अटींमुळे मोठ्या संख्येने … Read more

लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसीची संधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिले स्पष्ट उत्तर… | Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare

किसानवाणी : राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare) योजनेच्या संदर्भात ई-केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांचा योजनेचा लाभ थांबविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे … Read more

Maharashtra Monsoon Session 2026 | २२ जूनपासून अधिवेशन; कर्जमाफी, शेतमालाचे भाव आणि महिला शेतकरी विधेयकावर जोरदार चर्चा…

Maharashtra Monsoon Session 2026

किसानवाणी : महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे (Maharashtra Monsoon Session 2026) वेळापत्रक निश्चित झाले आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे हे अधिवेशन पार पडणार आहे. एकूण तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील विविध … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारोंचा मोर्चा, महामार्ग रद्द करण्याची मागणी…| Kolhapur Farmers Protest

Kolhapur Farmers Protest

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होत असून, मंगळवारी (दि. ९ जून) कोल्हापुरात शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा (Kolhapur Farmers Protest) काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमीन बाधित होणार … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात उद्या विराट मोर्चा; शाहू छत्रपती, राजू शेट्टींसह नेते सहभागी |Shaktipeeth Expressway

Shaktipeeth Expressway

कोल्हापूर : राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असून, या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचा आरोप करत मंगळवारी (ता. ९) कोल्हापुरात सर्वपक्षीय विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी सर्व स्तरातून या आंदोलनात सहभागी होण्याचे … Read more