आता शेतजमीन खरेदीसाठी शेतकरी असल्याचा पुरावा अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Agricultural Land

Maharashtra Agricultural Land

किसानवाणी : महाराष्ट्रात कृषी जमीन खरेदीसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका (Maharashtra Agricultural Land) स्पष्ट केली आहे. राज्यात शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी करण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. कोणत्याही परराज्यातील किंवा बिगर शेतकरी व्यक्तीला महाराष्ट्रात शेतकरी असल्याचा वैध पुरावा सादर केल्याशिवाय कृषी जमीन खरेदी करता … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारोंचा मोर्चा, महामार्ग रद्द करण्याची मागणी…| Kolhapur Farmers Protest

Kolhapur Farmers Protest

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होत असून, मंगळवारी (दि. ९ जून) कोल्हापुरात शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा (Kolhapur Farmers Protest) काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमीन बाधित होणार … Read more

वीज तारा आणि डीपीमुळे शेतीचे नुकसान? जाणून घ्या शेतकऱ्यांचे कायदेशीर अधिकार |Electricity Line Farmers Rights

Electricity Line Farmers Rights

किसानवाणी : शेतीच्या जमिनीतून विजेच्या तारा जाणे, वीज खांब उभारणे किंवा डीपी (Distribution Transformer) बसविणे ही अनेक शेतकऱ्यांसमोरची सामान्य समस्या आहे. अनेकदा वीज वितरण कंपनीकडून विकासकामे किंवा नवीन वीज जोडण्यांच्या गरजेनुसार शेतातून वीजवाहिन्या टाकल्या जातात. मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कोणते अधिकार (Electricity Line Farmers Rights) आहेत, त्यांना नुकसानभरपाई मिळू शकते का आणि कायदेशीरदृष्ट्या कोणत्या बाबी … Read more