शेतीमाल प्रक्रियेतील नवी क्रांती! मिनिमल प्रोसेसिंगमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची मोठी संधी | Post Harvest Management
किसानवाणी : कृषी क्षेत्रात उत्पादन वाढविण्याइतकेच उत्पादनाला योग्य बाजारपेठ (Post Harvest Management) आणि योग्य दर मिळणेही महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादनातील वाढ आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याचा ताळमेळ न बसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी, मेहनतीने पिकवलेला भाजीपाला आणि फळे अत्यल्प दराने विकावी लागतात किंवा काही वेळा बाजारभाव नसल्याने ती टाकून … Read more