शेतीमाल प्रक्रियेतील नवी क्रांती! मिनिमल प्रोसेसिंगमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची मोठी संधी | Post Harvest Management

Post Harvest Management

किसानवाणी : कृषी क्षेत्रात उत्पादन वाढविण्याइतकेच उत्पादनाला योग्य बाजारपेठ (Post Harvest Management) आणि योग्य दर मिळणेही महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादनातील वाढ आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याचा ताळमेळ न बसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी, मेहनतीने पिकवलेला भाजीपाला आणि फळे अत्यल्प दराने विकावी लागतात किंवा काही वेळा बाजारभाव नसल्याने ती टाकून … Read more

काढणीनंतरचे नुकसान टाळायचे? शीतसाखळी आणि गुणवत्ता व्यवस्थापन ठरते ‘महत्त्वाचे’… | Agricultural Storage Cold Chain

Agricultural Storage Cold Chain

किसानवाणी : शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेत असतात. मात्र, उत्पादन घेतल्यानंतर त्याची योग्य साठवणूक न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः फळे, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत कृषी उत्पादने यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शीतसाखळी (Agricultural Storage Cold Chain ) आणि गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या … Read more