‘Reel for Soil & Water Conservation’ स्पर्धा; १५ ते ३० वयोगटातील युवकांना संधी

Reel for Soil & Water Conservation

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘Reel for Soil & Water Conservation’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. रील अपलोड करण्याचा कालावधी १५ ते २१ … Read more

वृक्ष लागवड करताय? मग कोणता वृक्ष कुठे लावायचा हे आधी जाणून ‘घ्या’ | Choose Right Tree Plantation

Choose Right Tree Plantation

किसानवाणी : राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिमा राबविल्या (Choose Right Tree Plantation) जात असताना, केवळ उपलब्ध रोपे किंवा एखादी वृक्षप्रजाती लोकप्रिय आहे म्हणून तिची सर्वत्र लागवड करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक वृक्षप्रजातीची स्वतःची पर्यावरणीय गरज असते. त्यामुळे “एकच वृक्ष संपूर्ण महाराष्ट्रासाठी” हा दृष्टिकोन चुकीचा असून, योग्य ठिकाणासाठी योग्य वृक्षाची निवड हाच … Read more

देशातील पहिले ‘गो-पर्यटन केंद्र’ होणार विकसित; देशी गोवंश संवर्धनाला मिळणार नवी दिशा | Indigenous Cattle

Indigenous Cattle

किसानवाणी : उष्ण हवामानाशी सहज जुळवून घेण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती,(Indigenous Cattle) कमी खर्चात पालन, नैसर्गिक प्रजनन क्षमता तसेच शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला मिळणारे महत्त्वपूर्ण योगदान यामुळे देशी गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार मानला जातो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, मृदासंवर्धनाला चालना देणे आणि जैवविविधतेचे … Read more

‘सुपर एल निनोच्या’ पार्श्वभूमीवर जल, मृदा संधारणास द्या प्राधान्य; कोरडवाहू शेतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला… | Water Conservation

Water Conservation

किसानवाणी : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसमोर हवामान बदल आणि संभाव्य ‘सुपर एल निनो’मुळे (Water Conservation) नवीन आव्हाने उभी राहत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या सुपर एल निनो परिस्थितीचा परिणाम भारतातील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा भागात पावसाचे अनियमित वितरण, कमी कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ पावसाचा खंड अशा परिस्थिती निर्माण … Read more