सोयाबीनची उगवण कमी का होते? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे आणि प्रभावी उपाय | Soybean Germination

Soybean Germination

किसानवाणी : सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून चांगल्या (Soybean Germination) उत्पादनासाठी पेरणीनंतर बियाण्याची योग्य उगवण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक वेळा शेतकरी दर्जेदार बियाणे वापरूनही अपेक्षित उगवण होत नसल्याची तक्रार करतात. उगवण कमी होण्यामागे केवळ बियाण्याचा दर्जा कारणीभूत नसतो, तर त्यामागे जैविक, भौतिक, रासायनिक तसेच व्यवस्थापनाशी संबंधित अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे … Read more

आता प्रयोगशाळेची गरज नाही! सेन्सरद्वारे शेतातच होणार माती परीक्षण; पाणी, खत आणि खर्चात मोठी बचत | Soil Testing Sensor Technology

Soil Testing Sensor Technology

किसानवाणी : निरोगी आणि सुपीक माती ही शाश्वत शेतीचा पाया मानली जाते. मातीचे आरोग्य चांगले असेल तर पिकांची वाढ, उत्पादन (Soil Testing Sensor Technology) आणि गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा होते. मातीची योग्य भौतिक रचना, सेंद्रिय कर्बाचे पुरेसे प्रमाण, उपयुक्त सूक्ष्मजीवांची सक्रियता, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आणि आवश्यक पोषकद्रव्यांचा संतुलित पुरवठा या सर्व गोष्टी मातीच्या आरोग्यावर अवलंबून … Read more

पीक उत्पादन वाढवायचे आहे? खतांच्या पायाभूत मात्रेचा हा शास्त्रीय नियम जाणून ‘घ्या’ | Fertilizer Management Basal Dose

Fertilizer Management Basal Dose

किसानवाणी : पीक उत्पादन वाढविणे, उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवणे यासाठी संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. खतांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रकारे होतो. या सर्व प्रक्रियेत पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी जमिनीत दिली जाणारी पायाभूत मात्रा (Fertilizer Management Basal Dose) … Read more

शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation

Soil Moisture Conservation

किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! रासायनिक खतांचा अतिरेक ठरू शकतो घातक; तज्ज्ञांनी सांगितला प्रभावी उपाय | Organic Farming

Organic Farming

किसानवाणी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होणे, उत्पादन खर्च वाढणे आणि पिकांच्या गुणवत्तेवर (Organic Farming) परिणाम होणे यासारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, पिकांची प्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहण्यास … Read more

‘सुपर एल निनोच्या’ पार्श्वभूमीवर जल, मृदा संधारणास द्या प्राधान्य; कोरडवाहू शेतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला… | Water Conservation

Water Conservation

किसानवाणी : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसमोर हवामान बदल आणि संभाव्य ‘सुपर एल निनो’मुळे (Water Conservation) नवीन आव्हाने उभी राहत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या सुपर एल निनो परिस्थितीचा परिणाम भारतातील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा भागात पावसाचे अनियमित वितरण, कमी कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ पावसाचा खंड अशा परिस्थिती निर्माण … Read more

“बाजरीत भरघोस उत्पादन हवे? जाणून ‘घ्या’ योग्य खत व्यवस्थापन” | Bajra Farming Fertilizer Management

Bajra Farming Fertilizer Management

किसानवाणी : खरीप हंगामात बाजरी हे कोरडवाहू तसेच कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील महत्त्वाचे पीक मानले जाते. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरीची लागवड करतात. मात्र, बाजरीचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित खत (Bajra Farming Fertilizer Management) व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता … Read more

डीएपी खत मिळत नाही? कृषी विभागाने सांगितले 3 प्रभावी पर्याय; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | DAP Fertilizer

DAP Fertilizer

किसानवाणी : राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या वापराबाबत कृषी विभागाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात खरीप हंगामादरम्यान (DAP Fertilizer) सुमारे ४४ लाख टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते तसेच एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. … Read more