“बाजरीत भरघोस उत्पादन हवे? जाणून ‘घ्या’ योग्य खत व्यवस्थापन” | Bajra Farming Fertilizer Management
किसानवाणी : खरीप हंगामात बाजरी हे कोरडवाहू तसेच कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील महत्त्वाचे पीक मानले जाते. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरीची लागवड करतात. मात्र, बाजरीचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित खत (Bajra Farming Fertilizer Management) व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता … Read more