शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पावसाचा जोर कमी होताच या पिकांमध्ये तातडीने करा ‘ही’ कामे | Maharashtra Agriculture Crop Advisory

Maharashtra Agriculture Crop Advisory

किसानवाणी : पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा पिकांना दिलेली खते (Maharashtra Agriculture Crop Advisory) वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर किंवा पावसाची उघडीप मिळाल्यानंतरच विविध पिकांमध्ये खत व्यवस्थापन, पुनर्लागवड आणि नवीन लागवडीची कामे करावीत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः आंबा, काजू, नारळ, नागली, वरी, वेलवर्गीय भाजीपाला आणि खरीप भात पिकांमध्ये … Read more

पीक उत्पादन वाढवायचे आहे? खतांच्या पायाभूत मात्रेचा हा शास्त्रीय नियम जाणून ‘घ्या’ | Fertilizer Management Basal Dose

Fertilizer Management Basal Dose

किसानवाणी : पीक उत्पादन वाढविणे, उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवणे यासाठी संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. खतांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रकारे होतो. या सर्व प्रक्रियेत पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी जमिनीत दिली जाणारी पायाभूत मात्रा (Fertilizer Management Basal Dose) … Read more

भात रोपवाटिकेसाठी नवे मार्गदर्शन; बीजप्रक्रिया, खत आणि ‘रहू’ पद्धतीची संपूर्ण माहिती | Paddy Crop Advisory Rahu Method

Paddy Crop Advisory Rahu Method

किसानवाणी : भात रोपवाटिकेची वेळेत पेरणी, योग्य खत व्यवस्थापन आणि मोड (Paddy Crop Advisory Rahu Method) आलेल्या बियाण्यांचा वापर केल्यास निरोगी रोपे तयार होऊन पुढील लागवडीस मोठी मदत होणार आहे. कोकण विभागातील ज्या भागांमध्ये खरीप हंगामातील भात रोपवाटिकेची पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी विलंब न करता गादी वाफ्यावर भात रोपवाटिकेची पेरणी सुरू … Read more

“खरीपात भरघोस उत्पादन हवे? आधी करा ‘ही’ आवश्यक तयारी” | Kharif Season Farming Tips

Kharif Season Farming Tips

किसानवाणी : खरीप हंगाम हा देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या हंगामातील पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर हवामान, पेरणीचे नियोजन, जमिनीची तयारी आणि योग्य व्यवस्थापनावर (Kharif Season Farming Tips) अवलंबून असते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते तसेच … Read more

“बाजरीत भरघोस उत्पादन हवे? जाणून ‘घ्या’ योग्य खत व्यवस्थापन” | Bajra Farming Fertilizer Management

Bajra Farming Fertilizer Management

किसानवाणी : खरीप हंगामात बाजरी हे कोरडवाहू तसेच कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील महत्त्वाचे पीक मानले जाते. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरीची लागवड करतात. मात्र, बाजरीचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित खत (Bajra Farming Fertilizer Management) व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता … Read more

डीएपी खत मिळत नाही? कृषी विभागाने सांगितले 3 प्रभावी पर्याय; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | DAP Fertilizer

DAP Fertilizer

किसानवाणी : राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या वापराबाबत कृषी विभागाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात खरीप हंगामादरम्यान (DAP Fertilizer) सुमारे ४४ लाख टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते तसेच एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. … Read more