शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पावसाचा जोर कमी होताच या पिकांमध्ये तातडीने करा ‘ही’ कामे | Maharashtra Agriculture Crop Advisory

Maharashtra Agriculture Crop Advisory

किसानवाणी : पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा पिकांना दिलेली खते (Maharashtra Agriculture Crop Advisory) वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर किंवा पावसाची उघडीप मिळाल्यानंतरच विविध पिकांमध्ये खत व्यवस्थापन, पुनर्लागवड आणि नवीन लागवडीची कामे करावीत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः आंबा, काजू, नारळ, नागली, वरी, वेलवर्गीय भाजीपाला आणि खरीप भात पिकांमध्ये … Read more

मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory

Konkan Agriculture Crop Advisory

किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी … Read more