शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पावसाचा जोर कमी होताच या पिकांमध्ये तातडीने करा ‘ही’ कामे | Maharashtra Agriculture Crop Advisory

Maharashtra Agriculture Crop Advisory

किसानवाणी : पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा पिकांना दिलेली खते (Maharashtra Agriculture Crop Advisory) वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर किंवा पावसाची उघडीप मिळाल्यानंतरच विविध पिकांमध्ये खत व्यवस्थापन, पुनर्लागवड आणि नवीन लागवडीची कामे करावीत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः आंबा, काजू, नारळ, नागली, वरी, वेलवर्गीय भाजीपाला आणि खरीप भात पिकांमध्ये … Read more

भात रोपवाटिकेसाठी नवे मार्गदर्शन; बीजप्रक्रिया, खत आणि ‘रहू’ पद्धतीची संपूर्ण माहिती | Paddy Crop Advisory Rahu Method

Paddy Crop Advisory Rahu Method

किसानवाणी : भात रोपवाटिकेची वेळेत पेरणी, योग्य खत व्यवस्थापन आणि मोड (Paddy Crop Advisory Rahu Method) आलेल्या बियाण्यांचा वापर केल्यास निरोगी रोपे तयार होऊन पुढील लागवडीस मोठी मदत होणार आहे. कोकण विभागातील ज्या भागांमध्ये खरीप हंगामातील भात रोपवाटिकेची पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी विलंब न करता गादी वाफ्यावर भात रोपवाटिकेची पेरणी सुरू … Read more