वन्य प्राण्यांमुळे 10 हजार ते 40 हजार कोटींचे पीक नुकसान; भरपाई मात्र फक्त 50 कोटींच्या आसपास | Maharashtra Wildlife

Maharashtra Wildlife

किसानवाणी : महाराष्ट्रात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हा दिवसेंदिवस गंभीर (Maharashtra Wildlife) होत चाललेला प्रश्न असून, वर्षानुवर्षे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये केवळ नुकसानभरपाई नव्हे तर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. सध्या वनविभागामार्फत पीक नुकसानीसाठी स्वतंत्र नुकसानभरपाईची व्यवस्था असली तरी ती शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी नसल्याचे विविध … Read more

शिराळ्यात गवा-रानडुकरांचा वाढता उपद्रव; भातपिकांचे मोठे नुकसान, पंचनामा न झाल्यास उपोषणाचा इशारा | Shirala Wild Animal Attack

Shirala Wild Animal Attack

किसानवाणी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा परिसरात गवा, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांच्या वाढत्या (Shirala Wild Animal Attack) उपद्रवामुळे शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. वन्यप्राण्यांकडून भातपिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी केलेल्या मागण्यांकडे वनविभागाने दुर्लक्ष … Read more

वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले? 48 तासांत तक्रार करा, ‘ थेट खात्यात’ मिळेल मदत… |Wild Animal Damage

Wild Animal Damage

किसानवाणी : शेती पिकांचे वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान ही राज्यातील अनेक शेतकऱ्यांसमोरील गंभीर समस्या बनली आहे. रानडुक्कर, नीलगाय, माकडे, हरीण, गवा तसेच इतर वन्य प्राण्यांमुळे (Wild Animal Damage) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी शासनाकडून नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही मदत … Read more