वन्य प्राण्यांमुळे 10 हजार ते 40 हजार कोटींचे पीक नुकसान; भरपाई मात्र फक्त 50 कोटींच्या आसपास | Maharashtra Wildlife

Maharashtra Wildlife

किसानवाणी : महाराष्ट्रात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हा दिवसेंदिवस गंभीर (Maharashtra Wildlife) होत चाललेला प्रश्न असून, वर्षानुवर्षे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये केवळ नुकसानभरपाई नव्हे तर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. सध्या वनविभागामार्फत पीक नुकसानीसाठी स्वतंत्र नुकसानभरपाईची व्यवस्था असली तरी ती शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी नसल्याचे विविध … Read more

Zoonotic Diseases | प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा वाढता धोका; ‘वन हेल्थ’ प्रणालीची गरज का वाढली?

Zoonotic Diseases

किसानवाणी : प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणारे संसर्गजन्य आजार म्हणजेच प्राणिजन्य आजार (Zoonotic Diseases) ही सध्या जगासमोरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षांत उद्भवलेल्या अनेक नव्या संसर्गजन्य रोगांचे मूळ प्राण्यांमध्ये असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. बदलते हवामान, वाढते शहरीकरण, जंगलातील मानवी हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवास, प्राणिजन्य उत्पादनांचा वाढता व्यापार तसेच भटक्या जनावरांची वाढती संख्या यामुळे … Read more