पीक उत्पादन वाढवायचे आहे? खतांच्या पायाभूत मात्रेचा हा शास्त्रीय नियम जाणून ‘घ्या’ | Fertilizer Management Basal Dose

Fertilizer Management Basal Dose

किसानवाणी : पीक उत्पादन वाढविणे, उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवणे यासाठी संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. खतांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रकारे होतो. या सर्व प्रक्रियेत पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी जमिनीत दिली जाणारी पायाभूत मात्रा (Fertilizer Management Basal Dose) … Read more

El Niño Impact | एल निनोमुळे पिकांमध्ये वाढतोय जैवरासायनिक ताण; उत्पादनावर होणार मोठा परिणाम

El Niño Impact

किसानवाणी : सध्या जागतिक स्तरावर ‘एल निनो’चा (El Niño Impact) प्रभाव वाढत असून त्याचे पडसाद भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही उमटू लागले आहेत. हवामानातील या बदलामुळे मॉन्सूनच्या पावसात अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा थेट परिणाम शेती आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवर होऊ शकतो. महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने एल निनोमुळे निर्माण होणारी दुष्काळसदृश परिस्थिती शेतकऱ्यांसाठी … Read more

कपाशी उत्पादकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन; या 5 सूत्रांमुळे वाढेल उत्पादन आणि गुणवत्ता | Cotton Cultivation Cotton Crop

Cotton Cultivation Cotton Crop

किसानवाणी : कपाशी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याची लागवड अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून शाश्वत आणि अधिक फायदेशीर कपाशी उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कपाशी लागवडीची पंचसूत्री अंगीकारणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. योग्य जमीन निवडण्यापासून ते स्वच्छ कापूस उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर … Read more

हस्त बहराचे नियोजन करून कागदी लिंबातून मिळवा अनेकपटीने अधिक नफा; जाणून ‘घ्या’ संपूर्ण व्यवस्थापन |lemon farming

lemon farming

किसानवाणी : कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र बाजारपेठेतील मागणी आणि उपलब्धता यांचा विचार करता उन्हाळ्यात मिळणाऱ्या लिंबांना (lemon farming) सर्वाधिक दर मिळतो. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात फळांची उपलब्धता होण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हस्त बहरामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फुलधारणा होते आणि त्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत फळे … Read more