होर्मुज सामुद्रीधुनी खुली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाची 3.3 लाख टनांची खेप भारताकडे रवाना | Hormuz Strait Urea Supply

Hormuz Strait Urea Supply

किसानवाणी : खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय ( Hormuz Strait Urea Supply) पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या महत्त्वाच्या खतांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! रासायनिक खतांचा अतिरेक ठरू शकतो घातक; तज्ज्ञांनी सांगितला प्रभावी उपाय | Organic Farming

Organic Farming

किसानवाणी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होणे, उत्पादन खर्च वाढणे आणि पिकांच्या गुणवत्तेवर (Organic Farming) परिणाम होणे यासारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, पिकांची प्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहण्यास … Read more

मशरूम उत्पादनातून मिळवा वर्षभर चांगले उत्पन्न ; जाणून ‘ घ्या ‘ सविस्तर माहिती… |Mushroom Farming

Mushroom Farming

किसानवाणी : भारतातील शेती क्षेत्रात पारंपरिक पिकांसोबतच पूरक व्यवसायांना मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. यामध्ये मशरूम शेती (Mushroom Farming) हा कमी जागेत, कमी गुंतवणुकीत आणि तुलनेने कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. वाढती लोकसंख्या, पोषणयुक्त अन्नाची वाढती मागणी आणि आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता यामुळे मशरूमच्या उत्पादनाला आणि विक्रीला चांगली बाजारपेठ … Read more

मोठी बातमी! अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्य सरकारची अर्थसंकल्पात मोठी घोषणा | Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi 2026

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi 2026

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi 2026: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत राज्य सरकारने अर्थसंकल्प 2026 मध्ये कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. … Read more