खानदेशातील केळी उत्पादक अडचणीत; ५० दिवसांच्या उकाड्याने वाढ खुंटली|Khandesh Banana Crop

Khandesh Banana Crop

किसानवाणी : खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर यंदा अतिउष्णतेचे मोठे संकट उभे राहिले आहे. एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत तब्बल ५० दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याने कांदेबाग केळी (Khandesh Banana Crop) पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. केळी हे तुलनेने संवेदनशील पीक असून ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान … Read more

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक |PM Kisan AgriStack Registration

PM Kisan AgriStack Registration

कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद असलेल्या सुमारे ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित असून, या सर्व नोंदी येत्या १५ दिवसांत मोहीम स्वरूपात पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, यापुढे कोणत्याही कृषीविषयक योजनेचा लाभ … Read more

शेवगा शेंगेला कधी मिळतो जास्त भाव? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती |Drumstick Price Market

Drumstick Price Market

किसानवाणी : शेवगा हे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी नगदी पीक मानले जाते. शेवगा शेंगेला वर्षभर मागणी असते, त्यामुळे बाजारात त्याचा दरही सतत बदलत असतो. अनेक शेतकऱ्यांना शेवगा शेंगेचा मार्केट रेट (Drumstick Price Market) नेमका कसा ठरतो, कोणत्या गोष्टींवर दर अवलंबून असतो आणि कोणत्या काळात अधिक भाव मिळतो याबाबत उत्सुकता असते. शेवगा शेंगेचा बाजारभाव हा उत्पादन, मागणी, … Read more

शेतकरी कर्जमाफी बद्दल सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली; सीबील स्कोअरची अट हटवली, बँकांना देखील कडक निर्देश | Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver

मुंबई | महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारी आणि अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शेतकरी कर्जमाफी योजना (Farmer Loan Waiver) आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, त्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये आणि शेती उत्पादनावर आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे … Read more

नैसर्गिक शेती कि सेंद्रिय शेती — फरक काय? शेतकऱ्यांसाठी कोणती पद्धत ठरू शकते फायदेशीर? | Natural Farming vs Organic Farming

Natural Farming vs Organic Farming

कोल्हापूर : बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, जमिनीची कमी होत चाललेली सुपीकता आणि शेतीतील वाढत्या आव्हानांमुळे राज्यातील अनेक शेतकरी आता पारंपरिक शेती पद्धतींना पर्याय शोधताना दिसत आहेत. शेती अधिक शाश्वत, कमी खर्चिक आणि दीर्घकालीन फायदेशीर करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती (Natural Farming vs Organic Farming) या दोन … Read more

खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धा निकाल जाहीर; कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर दमदार कामगिरी | Kharif Crop Competition 2025

Kharif Crop Competition 2025

कोल्हापूर : राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा’ (Kharif Crop Competition 2025) योजनेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे … Read more

आता शेतकऱ्यांना फक्त 5% ते 10% भरून मिळणार सोलर पंप; जाणून घ्या संपूर्ण माहिती | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

‘Magel Tyala Saur Krushi Pump Yojana’ : शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाचा विश्वासार्ह पर्याय Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची कायमची आणि शाश्वत सोय उपलब्ध करून देण्यासाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वाढते वीजबिल, लोडशेडिंग, रात्रीच्या वेळेत पाणी देण्याची मजबुरी आणि पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व या सर्व अडचणींवर ही योजना … Read more