शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन बियाणे धोरण; बनावट बियाण्यांवर बसणार कडक लगाम | Maharashtra Seed Policy Quality

Maharashtra Seed Policy Quality

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि प्रमाणित बियाणे (Maharashtra Seed Policy Quality) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करणार आहे. निकृष्ट आणि बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखणे, बियाणे व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करणे आणि गुणवत्ता नियंत्रण अधिक सक्षम करणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय … Read more

ग्रामपंचायतींसाठी मोठी खुशखबर! १६ व्या वित्त आयोगातून महाराष्ट्राला ₹32,829 कोटींचा निधी | Maharashtra Rural Development

Maharashtra Rural Development

किसानवाणी : २०२६ ते २०३१ हा कालावधी भारताच्या ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण देशाने २०३० पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्टे (Maharashtra Rural Development) पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तसेच ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रस्थानी असणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार महाराष्ट्र … Read more

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ७९३.७९ कोटी निधी मंजूर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा | Maharashtra Solar Pump Scheme Agriculture

Maharashtra Solar Pump Scheme Agriculture

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह आणि अखंडित वीजपुरवठा (Maharashtra Solar Pump Scheme Agriculture) उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या हिस्स्यापोटी ७९३.७९ कोटी रुपये इतका निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! ७.५ HP पर्यंतचे ₹४८ हजार कोटींचे जुने वीज बिल माफ; दिवसा १२ तास मोफत वीज | Maharashtra Farmers Agriculture Electricity Bill

Maharashtra Farmers Agriculture Electricity Bill

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषी वीज बिलासंदर्भात (Maharashtra Farmers Agriculture Electricity Bill) महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील ७.५ हॉर्स पॉवर (एचपी) पर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचे प्रलंबित जुने वीज बिल … Read more

सोयाबीन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून बियाण्यांची मदत | Maharashtra Farmers Soybean Re Sowing

Maharashtra Farmers Soybean Re Sowing

किसानवाणी : राज्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे (Maharashtra Farmers Soybean Re Sowing) नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सोयाबीन तसेच काही भागात कापसाचे पीक उगवले नाही. त्यातच अनेक भागांमध्ये पावसानेही पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुबार पेरणी करावी … Read more

३० जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी! २ लाखांपर्यंत कर्ज माफ, सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver 2026

Maharashtra Farm Loan Waiver 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी (Maharashtra Farm Loan Waiver 2026) समोर आली आहे. राज्य सरकारकडून यापूर्वी ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, कर्जमाफी योजनेतील काही निकषांमध्ये बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे ही प्रक्रिया काही काळ लांबली. आता या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांना ३० जुलैपूर्वी … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतजमिनीच्या शर्तभंगाबाबत सरकारचा मोठा निर्णय | Agricultural Land

Agricultural Land

किसानवाणी : राज्यातील शेतजमीनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतजमिनींच्या शर्तभंगाबाबत (Agricultural Land) महत्त्वाचे स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या शर्तभंगासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर या निर्णयामुळे स्पष्टता आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित शेतजमिनीचे भूतकाळात कितीही वेळा सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय … Read more

शेतकरी कर्जमाफीचा मोठा अपडेट! २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड; ₹२,१७२ कोटींची थकबाकी | Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने पुढे जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील विविध बँकांनी थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या महाआयटी एफएलआरएस (Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal ) पोर्टलवर अपलोड केली असून, त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ८ शेतकऱ्यांकडे एकूण २ हजार १७२ कोटी … Read more

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 21 जिल्ह्यांसाठी 84.23 कोटींची मदत मंजूर | Crop Damage Compensation Maharashtra GR

Crop Damage Compensation Maharashtra GR

राज्यातील एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय(Crop Damage Compensation Maharashtra GR) घेतला आहे. राज्यातील सहा महसूल विभागांतील २१ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर … Read more

मोठी बातमी! मागील कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही आता ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी; सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जाहीर केला आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री … Read more