“पाणीटंचाई टाळायची? मग ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे दुर्लक्ष करू नका!” | Rainwater Harvesting

Rainwater Harvesting

किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये दरवर्षी पुरेसा पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले जात नसल्याने उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर, हवामान बदलाचे परिणाम आणि शेतीसाठी वाढती पाण्याची गरज यामुळे जलसंधारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवण … Read more

“एल निनोचा फळबागांवर धोका; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा” | El Nino

El Nino

किसानवाणी : एल निनोच्या (El Nino) संभाव्य प्रभावामुळे फळपिकांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कृषी विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. साळवे यांनी केले आहे. श्री. साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील तापमानात होणारी वाढ … Read more

‘सुपर एल निनोच्या’ पार्श्वभूमीवर जल, मृदा संधारणास द्या प्राधान्य; कोरडवाहू शेतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला… | Water Conservation

Water Conservation

किसानवाणी : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसमोर हवामान बदल आणि संभाव्य ‘सुपर एल निनो’मुळे (Water Conservation) नवीन आव्हाने उभी राहत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या सुपर एल निनो परिस्थितीचा परिणाम भारतातील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा भागात पावसाचे अनियमित वितरण, कमी कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ पावसाचा खंड अशा परिस्थिती निर्माण … Read more

‘एल निनो’चं संकट; जलयुक्त शिवार अभियान २.० साठी १७० कोटी मंजूर, ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी | Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

किसानवाणी : राज्यात संभाव्य ‘एल निनो’च्या संकटामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मृद व जलसंधारण विभागाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ (Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी … Read more

खानदेशातील केळी उत्पादक अडचणीत; ५० दिवसांच्या उकाड्याने वाढ खुंटली|Khandesh Banana Crop

Khandesh Banana Crop

किसानवाणी : खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर यंदा अतिउष्णतेचे मोठे संकट उभे राहिले आहे. एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत तब्बल ५० दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याने कांदेबाग केळी (Khandesh Banana Crop) पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. केळी हे तुलनेने संवेदनशील पीक असून ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान … Read more

खरीप 2026 पीक नियोजन : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी कसे करावे योग्य नियोजन? |Kharif 2026

Kharif 2026

कोल्हापूर : खरीप हंगाम 2026 (Kharif 2026) जवळ येत असताना राज्यातील शेतकऱ्यांसमोर बदलत्या हवामानाचे मोठे आव्हान उभे राहत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील चढ-उतार आणि हवामानातील अस्थिरता यामुळे शेती अधिक आव्हानात्मक बनली आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींवर अवलंबून न राहता नियोजनबद्ध शेती करणे ही काळाची गरज ठरत आहे. कृषी तज्ज्ञांच्या … Read more