बोंड अळीचा वाढता धोका; यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता… | Cotton Farming Pink Bollworm

Cotton Farming Pink Bollworm

किसानवाणी : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी कापूस पिकापासून दूर जाण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीच्या समस्येमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनात घट, वाढलेला कीडनियंत्रण खर्च आणि अपेक्षित दर न … Read more

“इंडो-इस्राईल पद्धतीने संत्रा लागवड; कमी पाण्यात अधिक उत्पादन, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा” | Indo-Israel Farming Orange Cultivation

Indo-Israel Farming Orange Cultivation

किसानवाणी : राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी इंडो-इस्राईल (Indo-Israel Farming Orange Cultivation) पद्धतीची संत्रा लागवड ही आधुनिक आणि परिणामकारक शेती तंत्रज्ञान म्हणून पुढे येत आहे. हवामानातील बदल, पाण्याची कमतरता आणि उत्पादन खर्चातील वाढ या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी या पद्धतीचा अवलंब करत असून त्यातून उत्पादनवाढीसह दर्जेदार फळांचे उत्पन्न मिळत आहे. कृषी क्षेत्रात इस्राईलच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून … Read more

PM Kisan | ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा; अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता

PM Kisan

किसानवाणी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण प्रक्रिया ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या आगामी हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे संबंधित … Read more

खरीपाच्या तोंडावर मोठं संकट! सोलापूर जिल्ह्यात डीएपी खताचा साठा अवघा 8 टनांवर | Solapur News DAP Fertilizer

Solapur News DAP Fertilizer

किसानवाणी : आगामी खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सोलापूर जिल्ह्यात डीएपी (Solapur News DAP Fertilizer) खताच्या टंचाईचे गंभीर चित्र समोर आले आहे. खरीप पेरणीच्या तयारीला वेग आला असताना शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उपलब्ध साठा अत्यंत अपुरा असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण … Read more

“५.९० लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ९ वर्षांनंतर अखेर कर्जमाफीचा निर्णय” |Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana

किसानवाणी : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनांमध्ये पात्र ठरूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी (Chhatrapati Shivaji Maharaj Karjmukti Yojana) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर … Read more

अकोल्यात वादळाने केळी बागांचे मोठे नुकसान; सर्व्हर समस्येमुळे भरपाईवर प्रश्नचिन्ह | Banana Farmers Farm Losses

Banana Farmers Farm Losses

किसानवाणी :अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात १ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमधील केळी बागा (Banana Farmers Farm Losses) पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आधीच उत्पादन खर्च, मजुरी आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाई मिळण्याबाबतही अनिश्चिततेचा सामना करावा लागत … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारोंचा मोर्चा, महामार्ग रद्द करण्याची मागणी…| Kolhapur Farmers Protest

Kolhapur Farmers Protest

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होत असून, मंगळवारी (दि. ९ जून) कोल्हापुरात शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा (Kolhapur Farmers Protest) काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमीन बाधित होणार … Read more

डीएपी खत मिळत नाही? कृषी विभागाने सांगितले 3 प्रभावी पर्याय; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | DAP Fertilizer

DAP Fertilizer

किसानवाणी : राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या वापराबाबत कृषी विभागाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात खरीप हंगामादरम्यान (DAP Fertilizer) सुमारे ४४ लाख टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते तसेच एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. … Read more

“पीकविम्याचे 4 ट्रिगर काढले; 95 लाख हेक्टर नुकसान होऊनही शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई!” | Maharashtra Crop Insurance PMFBY

Maharashtra Crop Insurance PMFBY

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२५ हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान सहन करावे लागले असतानाही अपेक्षित पीकविमा भरपाई मिळालेली नाही. यामागे पीकविमा योजनेतील महत्त्वाचे ट्रिगर (Maharashtra Crop Insurance PMFBY) काढून टाकण्याचा निर्णय कारणीभूत ठरल्याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०२५ पीकविम्यापोटी आतापर्यंत सुमारे १५५० कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली … Read more

“कर्जमाफी की फसवणूक? लाभासाठी यंदाचे कर्ज भरणे बंधनकारक; शेतकऱ्यांमध्ये संताप” | Ahilyadevi Holkar Loan Waiver

Ahilyadevi Holkar Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Ahilyadevi Holkar Loan Waiver) जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत नवीन अटी समोर आल्या असून, या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना यंदाच्या आर्थिक वर्षातील … Read more