“खरीपात भरघोस उत्पादन हवे? आधी करा ‘ही’ आवश्यक तयारी” | Kharif Season Farming Tips

Kharif Season Farming Tips

किसानवाणी : खरीप हंगाम हा देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या हंगामातील पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर हवामान, पेरणीचे नियोजन, जमिनीची तयारी आणि योग्य व्यवस्थापनावर (Kharif Season Farming Tips) अवलंबून असते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते तसेच … Read more

“बाजरीत भरघोस उत्पादन हवे? जाणून ‘घ्या’ योग्य खत व्यवस्थापन” | Bajra Farming Fertilizer Management

Bajra Farming Fertilizer Management

किसानवाणी : खरीप हंगामात बाजरी हे कोरडवाहू तसेच कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील महत्त्वाचे पीक मानले जाते. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजरीची लागवड करतात. मात्र, बाजरीचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी संतुलित खत (Bajra Farming Fertilizer Management) व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, पिकाची वाढ आणि उत्पादन क्षमता … Read more

“कमी खर्च, अधिक उत्पादन! बाजरी शेती का ठरतेय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर?”|Bajra Farming

Bajra Farming

किसानवाणी : बाजरी हे भारतातील प्रमुख तृणधान्य पिकांपैकी एक असून कमी पर्जन्यमान, हलकी ते मध्यम जमीन आणि प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता या पिकात आहे. त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी बाजरी हे अत्यंत महत्त्वाचे आणि विश्वासार्ह पीक मानले जाते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर बाजरीची (Bajra Farming) लागवड केली जाते. बदलत्या हवामानाच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! आता QR कोडद्वारे मिळणार अनुदानित खत… | Digital Fertilizer Distribution

Digital Fertilizer Distribution

किसानवाणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खत वितरण (Digital Fertilizer Distribution) अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेची बचत करणारे करण्याच्या उद्देशाने आजपासून मोबाइल ॲपद्वारे खत वितरण प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, सर्व उपविभागीय अधिकारी, … Read more

खरीप हंगामापूर्वी सावधान! हुमणी अळीपासून पिकांचे संरक्षण कसे कराल? | white grub

white grub

किसानवाणी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक पातळीवर उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. हुमणी अळी (white grub) हा जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारा अत्यंत घातक कीडप्रकार असून ऊस, सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारी, कापूस तसेच विविध भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास … Read more

डीएपी खत मिळत नाही? कृषी विभागाने सांगितले 3 प्रभावी पर्याय; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | DAP Fertilizer

DAP Fertilizer

किसानवाणी : राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या वापराबाबत कृषी विभागाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात खरीप हंगामादरम्यान (DAP Fertilizer) सुमारे ४४ लाख टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट), एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते तसेच एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. … Read more

“पीकविम्याचे 4 ट्रिगर काढले; 95 लाख हेक्टर नुकसान होऊनही शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई!” | Maharashtra Crop Insurance PMFBY

Maharashtra Crop Insurance PMFBY

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२५ हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान सहन करावे लागले असतानाही अपेक्षित पीकविमा भरपाई मिळालेली नाही. यामागे पीकविमा योजनेतील महत्त्वाचे ट्रिगर (Maharashtra Crop Insurance PMFBY) काढून टाकण्याचा निर्णय कारणीभूत ठरल्याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०२५ पीकविम्यापोटी आतापर्यंत सुमारे १५५० कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली … Read more

कृषी शिक्षण महागणार! पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क ५४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता…|Maharashtra Agriculture Universities

aharashtra Agriculture Universities

किसानवाणी : राज्यातील कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून मोठा आर्थिक भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमधील (Maharashtra Agriculture Universities) पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, शासनाने नव्या शुल्क रचनेला मंजुरी दिल्यास कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शुल्कात तब्बल ५४ टक्क्यांची वाढ होणार … Read more

“कर्जमाफी की फसवणूक? लाभासाठी यंदाचे कर्ज भरणे बंधनकारक; शेतकऱ्यांमध्ये संताप” | Ahilyadevi Holkar Loan Waiver

Ahilyadevi Holkar Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Ahilyadevi Holkar Loan Waiver) जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत नवीन अटी समोर आल्या असून, या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना यंदाच्या आर्थिक वर्षातील … Read more

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट… |Maharashtra Weather Rain Alert

Maharashtra Weather Rain Alert

किसानवाणी : राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालींना वेग आला असून हवामान विभागाने आज (४ जून) कोकणासह राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) इतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची … Read more