शेजारच्या शेतकऱ्याने रस्ता अडवला? कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता कसा मिळवाल? | Farmland Road Dispute

Farmland Road Dispute

किसानवाणी : शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत पोहोचण्याचा रस्ता ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन, पीक काढणी तसेच शेतीमालाची वाहतूक यासाठी शेतरस्ता आवश्यक असतो. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. काही वेळा पूर्वापार वापरात असलेला रस्ता शेजारील शेतकरी अडवतात, तर काही शेतजमिनींना जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ताच उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत संबंधित … Read more

काढणीनंतरचे नुकसान टाळायचे? शीतसाखळी आणि गुणवत्ता व्यवस्थापन ठरते ‘महत्त्वाचे’… | Agricultural Storage Cold Chain

Agricultural Storage Cold Chain

किसानवाणी : शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेत असतात. मात्र, उत्पादन घेतल्यानंतर त्याची योग्य साठवणूक न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः फळे, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत कृषी उत्पादने यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शीतसाखळी (Agricultural Storage Cold Chain ) आणि गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या … Read more

आरबीआयचा मोठा निर्णय! किसान क्रेडिट कार्डच्या नियमांत मोठे बदल, शेतकऱ्यांनी जाणून ‘घ्या’ नवे नियम | Kisan Credit Card

Kisan Credit Card

किसानवाणी : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्ज मंजुरी प्रक्रिया, परतफेडीचे वेळापत्रक आणि पीक हंगामांच्या व्याख्येत एकसमानता आणण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, नव्या नियमांमुळे शेती आणि शेतीशी संलग्न व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या शेतकरी व कर्जदारांना कर्ज … Read more

महाराष्ट्रात जूनमध्ये ७८% पावसाची तूट; २५ जूननंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार? | Maharashtra Monsoon Climate Update

Maharashtra Monsoon Climate Update

किसानवाणी : महाराष्ट्रात यंदाच्या जून महिन्यात मॉन्सूनने अपेक्षित वेग पकडलेला नसल्याने पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा तब्बल ७८ टक्के कमी पाऊस झाला (Maharashtra Monsoon Climate Update) असून ८ जूनपासून मॉन्सूनची वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार २५ जूननंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक वातावरण तयार … Read more

“बोअरवेल कोरडी पडतेय? पावसाचे पाणी वापरून असा करा भूजल पुनर्भरण!” | Groundwater Recharge

Groundwater Recharge

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने उपलब्ध जलस्रोतांचे (Groundwater Recharge) संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. राज्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत बदलते असून काही भागांत ४०० मिलिमीटर तर काही भागांत तब्बल ६००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ४० ते १०० पावसाळी दिवस असतात. राज्यातील पाण्याच्या स्रोतांच्या सरासरी … Read more

बोंड अळीचा वाढता धोका; यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता… | Cotton Farming Pink Bollworm

Cotton Farming Pink Bollworm

किसानवाणी : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी कापूस पिकापासून दूर जाण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीच्या समस्येमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनात घट, वाढलेला कीडनियंत्रण खर्च आणि अपेक्षित दर न … Read more

हस्त बहराचे नियोजन करून कागदी लिंबातून मिळवा अनेकपटीने अधिक नफा; जाणून ‘घ्या’ संपूर्ण व्यवस्थापन |lemon farming

lemon farming

किसानवाणी : कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र बाजारपेठेतील मागणी आणि उपलब्धता यांचा विचार करता उन्हाळ्यात मिळणाऱ्या लिंबांना (lemon farming) सर्वाधिक दर मिळतो. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात फळांची उपलब्धता होण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हस्त बहरामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फुलधारणा होते आणि त्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत फळे … Read more

कमी पावसात भरघोस उत्पादन देणारे उडदाचे बेस्ट ६ वाण, शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचा ‘सल्ला’ | El Nino Black Gram Urad Crop

El Nino Black Gram Urad Crop

किसानवाणी : एल निनोच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पिकांची निवड करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. विशेषतः उडीद पिकाची (El Nino Black Gram Urad Crop) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य वाणांची निवड उत्पादन वाढविण्यासाठी आणि हवामानातील अनिश्चिततेचा परिणाम कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरते. कृषी तज्ज्ञांच्या मते, … Read more

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा; शासनाकडून १४.५८ कोटींची मदत मंजूर | Maharashtra Farmers Relief Fund

Maharashtra Farmers Relief Fund

किसानवाणी : एप्रिल २०२६ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर (अवकाळी पावसाने बाधित … Read more

PM Kisan | ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा; अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता

PM Kisan

किसानवाणी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण प्रक्रिया ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या आगामी हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे संबंधित … Read more