Manikrao Kokate : राज्याच्या विद्यमान कृषिमंत्र्यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा; न्यायालयाचा निकाल

किसानवाणी | शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या भिकाऱ्यांशी तुलना करणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (ता. २०) कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असून मंत्रीपदही जाणार आहे. घर खरेदी प्रकरणात शिक्षा – Manikrao … Read more

भारतीय द्राक्षांसाठी न्यूझीलंडच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडणार! Indian grapes will get a market in New Zealand

किसानवाणी | भारतीय द्राक्षांच्या निर्यातीसाठी न्यूझीलंडची बाजारपेठ (Indian grapes will get a market in New Zealand) खुली होण्याची शक्यता असून, यासाठी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. सध्या न्यूझीलंडचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. न्यूझीलंड आणि भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. १७) मुंबईतील ‘अपेडा’च्या कार्यालयात झाली. या बैठकीला ‘अपेडा’च्या … Read more

समुद्रमार्गे पहिल्यांदाच सोलापूरच्या डाळिंबाची ऑस्ट्रेलियात निर्यात; ३९ दिवसांच्या प्रवासानंतर यशस्वी विक्री | Pomegranate Export

किसानवाणी | सोलापूर जिल्ह्यातील उच्च दर्जाच्या भगव्या डाळिंबाची पहिल्यांदाच समुद्रमार्गे यशस्वी निर्यात (Pomegranate Export) ऑस्ट्रेलियात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५.७ टन आणि दुसऱ्या टप्प्यात ६.५६ टन अशा एकूण १२.२६ टन डाळिंबाची निर्यात झाली. ३९ दिवसांचा प्रवास करत ही शिपमेंट अनुक्रमे ६ जानेवारीला ब्रिस्बेन आणि १३ जानेवारीला सिडनीला पोहोचली. अपेडाच्या पुढाकाराने अ‍ॅग्रोस्टार आणि के.बी. एक्स्पोर्ट्सच्या … Read more

Crop Damage Compensation :अतिवृष्टीचे १०२ कोटी रखडले; नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Crop Damage Compensation: गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. तब्बल १०२ कोटी रुपयांची मदत शासनाकडे रखडलेली असून, ती कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७,७५८.५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईसाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ … Read more

National Fisheries Scheme : राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी मोहीम सुरू

National Fisheries Scheme : राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर ( १४ ते २२ फेब्रुवारी )दरम्यान विशेष नोंदणी मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने यासंदर्भात गुरुवारी (ता. १३) माहिती दिली. पंतप्रधान मत्स्य किसान समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी भागधारकांची नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन:National Fisheries Scheme या नोंदणी मोहिमे अंतर्गत … Read more

PM Surya Ghar Yojana : पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घ्या!

किसानवाणी | पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Yojana) प्रत्येक घरगुती ग्राहकासाठी लाभदायक असून, राष्ट्रीय बँका अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी केले. कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील … Read more

खत आणि औषध लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे | Linking fertilizer and pesticide

किसानवाणी | राज्यातील शेतकऱ्यांना लिकिंग सक्ती करून कंपन्या आणि विक्रेते लुटत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी मंगळवारी (ता.२९) दिली. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बियाणे आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्या व विक्रेत्यांच्या बैठकीत कृषिमंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान … Read more

शेतकरी बंधूनो.. आता कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘हा’ आयडी आवश्यक | Agri stack Scheme

किसानवाणी | केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर युनिक आयडी’ (ॲग्री स्टॅक – Agri stack Scheme) तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची माहिती आधार कार्डशी संलग्न करावी लागणार आहे. याशिवाय, पीएम किसान, पीक विमा आणि इतर कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची नोंदणी … Read more

कृषी पदवीधरांवर शेतकऱ्यांना उभारी देण्याची जबाबदारी – विलास शिंदे

किसानवाणी | मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधरांवर येथील शेतकरी समाजाला उभारी देण्याची जबाबदारी आहे. मराठवाड्यात कार्व्हर सारखे शेतकरी तयार झाले पाहिजेत, असे प्रतिपादन नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भारतीय कृषी अभियंता सोसायटी (इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ व्या वार्षिक अधिवेशनात बुधवारी … Read more

शेतकऱ्यांची रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या भांडवलाची चिंता मिटली; नाबार्डच्या पुढाकाराने मार्ग मोकळा | Silk Industry Loan

किसानवाणी | राज्यातील रेशीम उद्योगाला (Silk Industry ) दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांच्या रेशीम संचालनालयाच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, शेतकरी आता रेशीम उत्पादनासाठी सहजपणे बँकांकडून कर्ज घेऊ शकणार आहेत. नाबार्डने रेशीम उद्योगासाठी विशेष प्रकल्प अहवाल तयार केला असून, तो सर्व बँकांना पाठवण्यात आला आहे. यापूर्वी रेशीम उद्योगाची माहिती नसल्याने बँकाना शेतकऱ्यांना कर्ज देण्यास … Read more