राज्यात थंडीचा जोर वाढला, काही जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता | Weather Update 14 Nov. 2024

किसानवाणी | कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात थंडीची चादर पसरली (Weather Update) आहे. किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येत असून, उत्तर महाराष्ट्रात तर तो ११ अंशांपर्यंत घसरला आहे. यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. दुसरीकडे, दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र ढगाळ हवामान असून, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि … Read more

कृषी पदवीधरांवर शेतकऱ्यांना उभारी देण्याची जबाबदारी – विलास शिंदे

किसानवाणी | मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधरांवर येथील शेतकरी समाजाला उभारी देण्याची जबाबदारी आहे. मराठवाड्यात कार्व्हर सारखे शेतकरी तयार झाले पाहिजेत, असे प्रतिपादन नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भारतीय कृषी अभियंता सोसायटी (इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ व्या वार्षिक अधिवेशनात बुधवारी … Read more

उच्चशिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता सुरू केला व्यवसाय; आज आहे महिन्याला २ लाखांहून अधिक कमाई! Small Business Idea

किसानवाणी | उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांशी तरूण-तरूणी नोकरीच्या मागे लागताना दिसतात. परंतु ज्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे, इतरांसाठी रोजगार निर्माण करायचा आहे, ते मात्र व्यवसायाकडे (Small Business Idea) वळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐश्वर्या पाटील ही तरूणी यापैकीच एक. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर तिनं देखील नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. या व्यवसायातून … Read more

शेतकऱ्यांची रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या भांडवलाची चिंता मिटली; नाबार्डच्या पुढाकाराने मार्ग मोकळा | Silk Industry Loan

किसानवाणी | राज्यातील रेशीम उद्योगाला (Silk Industry ) दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांच्या रेशीम संचालनालयाच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, शेतकरी आता रेशीम उत्पादनासाठी सहजपणे बँकांकडून कर्ज घेऊ शकणार आहेत. नाबार्डने रेशीम उद्योगासाठी विशेष प्रकल्प अहवाल तयार केला असून, तो सर्व बँकांना पाठवण्यात आला आहे. यापूर्वी रेशीम उद्योगाची माहिती नसल्याने बँकाना शेतकऱ्यांना कर्ज देण्यास … Read more

शेतकऱ्यांनी फळपीक उत्पादन, निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन | MAGNET Project

किसानवाणी | देशात महाराष्ट्र फळे व भाजीपाला उत्पादनात आणि निर्यातीत आघाडीवर आहे. मात्र काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उत्पादित शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर होते. हे नुकसान टाळून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करण्याच्या उद्देशाने मूल्यसाखळी विकसित होण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प (MAGNET Project) राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध फळपिकांच्या उत्पादन ते निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन … Read more

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार & त्यांचे स्वरूप जाणून घ्या | Award for Farmers

किसानवाणी | महाराष्ट्र सरकार दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना विविध पुरस्काराने गौरवते. राज्यसरकारच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत. १) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार (संख्या १) पुरस्कार सुरु वर्ष सन: २०००-२००१कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रीया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या … Read more

‘प्रधानमंत्री जी-वन’ योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतातील अवशेषांपासून मिळेल फायदेशीर उत्पन्न! Pradhan Mantri JI-VAN Yojana 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय (Pradhan Mantri JI-VAN Yojana) मंत्रिमंडळाने सुधारित प्रधानमंत्री जी-वन योजनेला मंजूरी दिली. जैव-इंधनाच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींबाबत ताळमेळ राखण्यासाठी आणि अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही योजना (Pradhan Mantri JI-VAN Yojana) असून याद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या अवशेषांसाठी (Agriculture Residue) फायदेशीर उत्पन्न सुद्धा मिळणार आहे. किसानवाणी | प्रधानमंत्री जी-वन योजना … Read more

सोयाबीन-कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या | Soybean Kapus Anudan

किसानवाणी | सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २१ ऑगस्टपासून त्यांच्या खात्यावर अनुदान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सरकार या अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आणि कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विलंब लागणार अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. सध्या सोयाबीन-कापूस अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम … Read more

कुक्कुटपालन व्यवसायासाठी 5 लाखांचे अनुदान, इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन | Poultry Farming Government Schemes

किसानवाणी | कोल्हापूर जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. या उद्देशानेच जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. परसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देत ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सध्यस्थितीत मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र असलेला करवीर तालुका वगळून ही योजना राबवली जाणार आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त … Read more

Vihir Anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ; जाणून घ्या किती मिळणार अनुदान!

किसानवाणी | राज्यातील शेतकऱ्यांना आता सिंचन विहिरीसाठी अधिकचे अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असून यासाठी विविध योजना देखील राबवत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) देखील अशीच एक महत्वाकांक्षी योजना (Vihir Anudan Yojana) आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान … Read more