थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर | Poultry Care in Winter Season

किसानवाणी | थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी (Poultry Care in Winter) घेणे आवश्यक असते. या काळात कोंबड्यांचे शरीराचे तापमान टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, त्यांच्या प्रजनन आणि अंडी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात कोंबड्यांचे आहार, पाणी तसेच शेडमधील व्यवस्थापनाची खालील प्रमाणे काळजी घ्यावी. Poultry Care in Winter आहार व्यवस्थापनथंडीच्या दिवसात कोंबड्याना संतुलित आहार द्यावा. … Read more

वडील व मुलगा दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का? वाचा काय आहे नियम.. | PM Kisan Yojana

किसानवाणी | देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा अशी तीन हप्त्यात विभागून दिली जाते. पीएम किसान योजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना | Bamboo Farming

किसानवाणी | राज्यातील बेभरवशाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शाश्वत शेती करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. याच उद्देशान राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड (Bamboo Farming) व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी तसेच बांबू लागवडीबाबत वेळोवेळी आढावा घेता यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more

‘युरिया गोल्ड’ला सरकारची परवानगी; गोणीचे वजन, किंमत आणि फायदे जाणून घ्या! Urea Gold Benefits

किसानवाणी | केंद्र सरकारने सध्याच्या युरियासह ‘युरिया गोल्ड’ (Urea Gold Benefits) हे खत लॉन्च करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सल्फर कोटेड युरियाची निर्मिती करण्यासह खत कंपन्यांना ही खते बाजारात आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे खत सल्फर कोटेड यूरिया नावाने बाजारात उपलब्ध होणार असून, याची गोणी 40 किलो वजनाची … Read more

प्रजासत्ताक सोहळ्यासाठी राज्यातील दहा शेतकऱ्यांची निवड; सपत्निक उपस्थितीचे निमंत्रण | Republic Day Celebration 2024

किसानवाणी | नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राज्यातील १० शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (प्रति थेंब अधिक पीक) विशेष पाहुणे म्हणून निवडण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या व प्रभावीपणे काम केलेल्या शेतकऱ्यांची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील १० शेतकऱ्यांना (सपत्नीक) उपस्थितीचे निमंत्रण देण्यात आले … Read more

प्रधानमंत्री कुसुम योजनेबाबत महत्वाचं आवाहन, काय आहे ही योजना.. जाणून घ्या..! PM KUSUM YOJANA

मुंबई | नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत जुलै, 2019 व राज्य शासनामार्फत मे 2021 मध्ये पीएम कुसुम योजना (PM KUSUM YOJANA) निर्गमित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रियाही पूर्णत: ऑनलाईन आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे एसएमएस(SMS) प्राप्त झाल्यास त्यापासून लाभार्थ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा … Read more

शेतकरी बंधूनो, धान्याची साठवणूक करण्यासाठी शासन देतयं अनुदान.. असा घ्या लाभ | Government Scheme for Farmers

किसानवाणी | शेतकऱ्यांना शेतात पिकविलेले कडधान्य आणि तृणधान्य साठविण्यासाठी देखील सरकारी अनुदान दिले जाते. याचा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या योजनेतून प्रत्येक शेतकरी सुमारे ५०० किलो कडधान्य किंवा तृणधान्य साठवून ठेऊ शकतात. Government Scheme for Farmers राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान :राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) व पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम … Read more

गायरान जमीनीचा आपण वापर करू शकतो का? गायरान जमीन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या…

किसानवाणी | गायरान जमीन हा शब्द अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलोय. परंतु गायरान जमीन (Gayran land) म्हणजे नेमंक काय हे मात्र आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहिती नाही. म्हणूनच आज आम्ही आपल्याला गायरान जमीन म्हणजे नेमकं काय आणि या जमीनीचा कोण वापर करू शकतं हे सांगणार आहोत.. चला तर जाणून घेऊया.. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 12 … Read more

आपल्या शेत जमिनीची जलधारण क्षमता कशी तपासायची? How to check water holding capacity of soil

किसानवाणी | शेतकऱ्यांना जमिनीत सेंद्रीय घटकांच्या वापराद्वारे जलधारण क्षमता वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गावोगावी घेण्यात येणाऱ्या सर्व पिकांच्या शेती शाळेच्या अभ्यासक्रमात जलधारण क्षमता तपासणी हा लघु प्रयोग समाविष्ट करण्यात आला आहे. चला तर पाहूया सातारा जिल्ह्यातील निसराळे गावात घेण्यात येत असलेल्या ऊस पिकाच्या शेती शाळेतील हा जमिनीची जलधारण क्षमता तपासणी प्रयोग.. (How to check water holding capacity of soil)

https://www.youtube.com/watch?v=7g4pNgMDYMI&t=158s

जिरेनियम शेतीनं केलं वर्षभरात करोडपती; अहमदनगर जिल्ह्यातील तरूणाची यशोगाथा | Geranium Farming Success Story 

किसानवाणी | शेतीला व्यावसायिकतेचे स्वरूप दिल्यास मिळणाऱ्या नफ्यात अनेक पटीने वाढ होते. हेच सिध्द करून दाखवलय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या विरगावच्या कल्पेश शिंदे या तरूणाने. कल्पेशने आपल्या ४२ एकर शेतीपैकी २२ एकरात सध्या जिरेनियम शेती केली असून यातून टनाला तब्बल १८०० ते २००० मिली तेलाचं उत्पादन घेऊन दाखवलय. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तेलाचं सर्वाधिक उत्पादन मिळवणाऱ्या कल्पेशनं यासाठी योग्य नियोजन केलं असून महिन्याकाठी लाखो रूपयांच्या कमाईच साधन निर्माण केलयं.. चला तर पाहूया कल्पेशनं सुरू केलेल्या जिरेनियमच्या व्यावसायिक शेतीची यशोगाथा… (Girenium Farming Success Story)