शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतजमिनीच्या शर्तभंगाबाबत सरकारचा मोठा निर्णय | Agricultural Land

Agricultural Land

किसानवाणी : राज्यातील शेतजमीनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतजमिनींच्या शर्तभंगाबाबत (Agricultural Land) महत्त्वाचे स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या शर्तभंगासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर या निर्णयामुळे स्पष्टता आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित शेतजमिनीचे भूतकाळात कितीही वेळा सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय … Read more

सोयाबीन उत्पादकांसाठी मोठी सूचना! ‘एल निनो’ परिस्थितीत असे करा पीक व्यवस्थापन | Soybean Crop Management

Soybean Crop Management

किसानवाणी : राज्यातील एकूण सोयाबीन क्षेत्रापैकी ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भ (Soybean Crop Management) या दोन विभागांत आहे. या भागातील बहुतांश शेती पूर्णपणे नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसातील चढ-उतारांचा थेट परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर होतो. विशेषतः लातूर, नांदेड, जालना, अमरावती, अकोला आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची … Read more

द्राक्ष बागेत बुरशीजन्य की जिवाणूजन्य करपा? चुकीची फवारणी टाळण्यासाठी जाणून घ्या ‘हा’ फरक | Grape Disease Management

Grape Disease Management

किसानवाणी : द्राक्ष उत्पादकांसाठी पावसाळ्याचा कालावधी हा रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने(Grape Disease Management) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील बहुतांश द्राक्ष पट्ट्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरड छाटणीला साधारण तीन महिने पूर्ण झालेले असतात. याच अवस्थेत द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य करपा आणि जिवाणूजन्य करपा या दोन प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. या दोन्ही रोगांची सुरुवातीची लक्षणे काही प्रमाणात … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पावसाचा जोर कमी होताच या पिकांमध्ये तातडीने करा ‘ही’ कामे | Maharashtra Agriculture Crop Advisory

Maharashtra Agriculture Crop Advisory

किसानवाणी : पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा पिकांना दिलेली खते (Maharashtra Agriculture Crop Advisory) वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर किंवा पावसाची उघडीप मिळाल्यानंतरच विविध पिकांमध्ये खत व्यवस्थापन, पुनर्लागवड आणि नवीन लागवडीची कामे करावीत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः आंबा, काजू, नारळ, नागली, वरी, वेलवर्गीय भाजीपाला आणि खरीप भात पिकांमध्ये … Read more

शेतकरी कर्जमाफीचा मोठा अपडेट! २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड; ₹२,१७२ कोटींची थकबाकी | Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने पुढे जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील विविध बँकांनी थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या महाआयटी एफएलआरएस (Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal ) पोर्टलवर अपलोड केली असून, त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ८ शेतकऱ्यांकडे एकूण २ हजार १७२ कोटी … Read more

सोयाबीन & भुईमूग पिकातील रूंद व अरूंद पानांच्या तणांमुळे उत्पादन घटतेय? तणनाशक वापरूनही तणे मरत नाहीत? मग जाणून घ्या ‘हा’ प्रभावी उपाय| VOSTRIX Herbicide

VOSTRIX Herbicide

किसानवाणी | सोयाबीन आणि भुईमूग ही महाराष्ट्रातील महत्त्वाची खरीप पिके आहेत. मात्र या दोन्ही पिकांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते. अनेक शेतकरी तणनाशकाची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार करतात. अशावेळी नेमकी चूक कुठे होते आणि प्रभावी तण नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, हे समजून घेणे … Read more

बोगस फळरोप विक्रेत्यांना मोठा दिलासा? पहिल्या गुन्ह्यात आता कारावास नाही; नवा कायदा मंजूर | Fruit Sapling Sales Amendment Bill

Fruit Sapling Sales Amendment Bill

किसानवाणी : राज्यातील फळरोप विक्री व्यवसायाशी संबंधित कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करणारे ‘महाराष्ट्र फळांचे रोपमळे आणि फळांच्या रोपांची विक्री (नियमन) (सुधारणा) विधेयक, २०२६'(Fruit Sapling Sales Amendment Bill) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी (ता. १०) मंजूर करण्यात आले. या सुधारणेनुसार फळरोपांच्या विक्रीतील प्रथमच झालेल्या किरकोळ आणि तांत्रिक स्वरूपाच्या उल्लंघनांसाठी कारावासाची शिक्षा रद्द करण्यात आली असून त्याऐवजी आर्थिक … Read more

पावसानंतर कपाशीवर मुळकुज रोगाचा वाढता धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच तातडीने करा उपाय | Cotton Root Rot Cotton Disease

Cotton Root Rot Cotton Disease

किसानवाणी : राज्यात बहुतांश भागात नुकताच समाधानकारक पाऊस झाला असून सध्या अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागांत पावसाचा खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा बदलत्या हवामानाचा परिणाम कपाशी पिकावरही होऊ शकतो. विशेषतः पावसानंतर अचानक उष्ण आणि कोरडे वातावरण निर्माण झाल्यास कपाशीमध्ये मुळकुज रोगाचा (Cotton Root Rot Cotton Disease) … Read more

पीक उत्पादन वाढवायचे आहे? खतांच्या पायाभूत मात्रेचा हा शास्त्रीय नियम जाणून ‘घ्या’ | Fertilizer Management Basal Dose

Fertilizer Management Basal Dose

किसानवाणी : पीक उत्पादन वाढविणे, उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवणे यासाठी संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. खतांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रकारे होतो. या सर्व प्रक्रियेत पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी जमिनीत दिली जाणारी पायाभूत मात्रा (Fertilizer Management Basal Dose) … Read more

पावसाळ्यात गोगलगायीचा वाढता प्रादुर्भाव; या सोप्या उपायांनी वाचवा पिके | Monsoon Farming Snail Control

Monsoon Farming Snail Control

किसानवाणी : राज्यात अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र (Monsoon Farming Snail Control) आणि मराठवाड्यातील काही भागांत सोयाबीन, कापूस, भाजीपाला तसेच इतर कोवळ्या पिकांमध्ये गोगलगायीमुळे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास या किडीमुळे … Read more