शेतकरी लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा ह्रदयद्रावक मृत्यू; आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का?

मुंबई | शेतकरी लाँग मार्चच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्याना रूग्ण्लयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच … Read more

पुढील पाच दिवस विजांच्या गडगडाटासह गारपीट आणि पाऊस | शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता | Weather Forecast

मुंबई | राज्यात ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचे काम अंतिम टप्प्यावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (Weather Forecast) देण्यात आली आहे. काल (१६ मार्चला) पाच वाजल्यापासून अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ … Read more

सहकारी तत्वावरील काजू प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५ कोटींची उलाढाल; पहा ही यशोगाथा | Cashew Nut Processing Business

किसानवाणी | सहकाराची पाळमुळं पश्चिम महाराष्ट्रात खोलवर रूजलीत, पण हा सहकार कोकणात रूजवला आणि कोकणातील मेव्यावर प्रक्रिया केली, तर कोकणातील ग्रामीण अर्थकारण बदलू शकतं. मुंबईतील सहकारी बॅंकेत नोकरी केलेल्या विचारे यांनी हाच विचार करून, निवृत्तीनंतर रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची उभारणी केलीय. आज ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांच्या काजूवर प्रक्रिया (Cashew Nut Processing Business) करून त्यांना चांगला दर मिळवून देताहेत.  चला तर आज आपण कोकणातील ‘या’ सहकारी तत्वावर चालणाऱ्या प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊया…

शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने | Farmers Long March

मुंबई | राज्य सरकार आणि केंद्र सकारही अनेकदा शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करते, आश्वासनेही देते. मात्र केलेल्या घोषणांची आणि दिलेल्या आश्वासनांची क्वचितच पूर्तता होते. अशा वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. (Farmers Long March) शेतकऱ्यांना पुन्हा आहे त्याच प्रश्नांशी लढावे लागते. गेल्या काही दिवसांपासून कांदा, द्राक्षे आणि इतर शेतीमालाचे दर सातत्याने कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये … Read more

अखेर ‘महानंद’चे अस्तित्व समाप्त..! असे असेल पुढील नियोजन | Mahanand Milk

मुंबई | महाराष्ट्र सहकारी दुध महासंघ मर्यादित अर्थात महानंदचे पुनरूज्जीवन करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठे प्रयत्न सूरू आहेत. याचाच भाग म्हणून आता महानंदला राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने सामावून घेण्यास सहमती दर्शवली आहे. याबाबतची पुढील चर्चा सुरू असून महानंदचे (Mahanand Milk) ४५० कर्मचारी सामावून घेण्याचीही तयारी एनडीडीबीने दर्शवली आहे. याबाबतची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

भारतीय अंड्याला जागतिक बाजारात मागणी वाढली; पण दर वाढतील का? जाणून घ्या.. | Eggs Market

किसानवाणी | नवीन वर्षाची सुरवात झाली आणि जानेवारी मध्येच अंडी दरात सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले. अंडी दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तुलनेनं अंडी उत्पादन वाढल्यानं दर पुन्हा नरमल्याचे चित्र पहायला मिळाले होते. आता मात्र टर्की देशाकडून अंडी निर्यात (Egg Export) घटल्याने त्याचा फायदा भारताला (Eggs Market) होणार असून अंडी निर्यातीची … Read more

शेतकऱ्यांना आता मिळणार २ हजार ऐवजी ४ हजार रूपये | वर्षाला १२ हजार | Shetkari Sanman Nidhi

मुंबई | शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी (Shetkari Sanman Nidhi) योजनेची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या योजनेंतर्गत राज्य सरकार ६ हजार रुपये प्रति वर्षी देणार आहे. त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येईल, … Read more

कृषि स्वावलंबन योजना काय आहे? योजनेचा लाभ कुणाला मिळतो? जाणून घ्या | Krushi Swavalamban Yojana 

जिल्हा परिषद, कोल्हापूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२-२०२३ (अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे) नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इलेक्ट्रीक मोटार, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अनुसूचत जाती, नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी यापूर्वी राबवण्यात येत असलेली अनु. जाती उपयोजना (विशेष घटक योजना) सुधारित करून, सदर योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन … Read more

राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा, कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता

मुंबई | राज्यातील अनेक भागात उद्यापासून (सोमवार) अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज असून यामुळे कापणीला … Read more

कामगंध सापळे.. प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन? जाणून घ्या सविस्तर | How to use Pheromone Traps

किसानवाणी | पिकांच्या एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर सर्वात प्रभावी आणि कमीत कमी खर्चाचा ठरतो. यामुळे किडींचे नियंत्रण तर होतेच शिवाय किडींमुळे होणारे नुकसान टळल्याने पिक उत्पादनातही वाढ होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करण्याआधी ही पध्दत नेमकी कशी काम करते हे समजून घेणे फार गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया.. (How to use Pheromone Traps)